लहानपणच्या कितीतरी आठवणी परवा कोल्हापूर ला गेल्यावर मनात उसळुन आल्या़.
सगळ्यात आधी आठवली ती पची, माझी सगळ्यात पहिली मैत्रीण, जीच्यामुळे माझ्या आयुष्यात मैत्रीचा प्रवेश झाला....
पुढ़ बरेच मित्र-मैत्रीणी मिळाल्या, प्रत्येकजण माणुस म्हणुन समृध्द करत गेला. पण लहानपणची मैत्री ही निर्व्याज्य असते आणि आयुष्याभर पुरते , एवढ़ मात्र खर...


mazya manat pan hi maitri ajun taji tawtawit aahe pan shabdat mandata yet nahi.... thanks to u tu mazya pan manatale shabdat mandale aahes.....
ReplyDeletePhotographs मधील lights ची किमया सुंदर
ReplyDelete